समान नागरी कायदा (UNIFORM CIVIL CODE) म्हणजे नक्की काय ? ।। समान नागरी कायद्याने खरंच आरक्षण रद्द होणार का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून ! आज आपण पाहणार आहोत समान नागरी कायदा या विषयीची माहिती. समान नागरी कायदा हा शब्द आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो, वापरत असतो, आज पाहणार आहोत नेमकं समान नागरी कायदा म्हणजे काय आहे ? समान नागरी कायदा हा शब्द आपल्या पैकी सर्वजण खूप वेळा ऐकत असतात. अनेक जण समान नागरी कायदा लागू व्हावा म्हणून आग्रही असतात. तरीहि अनेकांना समान नागरी कायदा म्हणजे काय ? आणि तो लागू झाल्यास काय बदल होतो ? याची कल्पनाच नसते. तरीही अनेकजण त्याची मागणी करतात. त्यासाठी राजकीय कारणे असतात. अनेकांना असं वाटतंय की, समान नागरी कायदा ने हिंदू आणि मुसलमान यांना एकच न्याय प्रणाली लागू होईल. तर अनेकांना असं वाटतं की आरक्षण जाऊन सर्वांना समान संधी मिळते. पण यात खूप मोठी तफावत आणि गैरसमज आहे. समान नागरी कायदा हा यापेक्षा वेगळा आहे आणि तो इतका गुंतागुंतीचा होत आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत समान नागरी कायदा म्हणजे काय? :भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार जर त्याची विभागण...
आपले सर्वांगसुंदर भारतीय संविधान व त्या अंतर्गत येणारे सर्व भारतीय कायदे,पोटकायदे हे सर्व भारतीय जंणासाठी अतिशय सुंदर,उपयुक्त व न्याय्य आहेत.अशा कायद्याची सर्व सामान्य मराठी माणसाला आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून ओळख करून देणे व त्यांना कायदासाक्षर बनवणे तसेच त्यांना आपल्या हक्क अधिकाराबदल जागरूक करून गोरगरीब,पीडित अन्यायग्रस्त व्यक्तीला संकटात सहाय्य करणे हा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे.म्हणून कुठल्याही न्यायालयीन मदतीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. Mo.9309770054,8452876425