जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा आजचा जो कायदा आहे तो प्रत्येक भारतीय जंणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण समाजात आपण दररोज अनेक वेगवेगळ्या समस्या उदभवताना पाहतो व त्यावर आपल्या भारतीय न्यायपालिकेकडून अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बनवताना पाहतो.अशाच अनेक कायद्यापैकी आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे आई-वडील आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा-2007 हा कायदा इतका सुंदर व इतका महत्त्वाचा आहे की त्याचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे.कारण हा कायदा बनवण्या मागचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे.जसा हा कायदा बनवण्यामागचा उद्देश सुंदर आहे तशी या कायद्याची पार्श्वभूमी मात्र सुंदर नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण या कायद्याची गरजच का पडली याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अतिशय मन हेलावून टाकणारी पार्श्वभूमी या कायद्याची आहे.म्हणून सर्वप्रथम आपण ती पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हा कायदा न्यायपालिकेला का बनवावा लागला: कुठलाही कायदा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो ही गोष्ट सर्वांना माह...
आपले सर्वांगसुंदर भारतीय संविधान व त्या अंतर्गत येणारे सर्व भारतीय कायदे,पोटकायदे हे सर्व भारतीय जंणासाठी अतिशय सुंदर,उपयुक्त व न्याय्य आहेत.अशा कायद्याची सर्व सामान्य मराठी माणसाला आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून ओळख करून देणे व त्यांना कायदासाक्षर बनवणे तसेच त्यांना आपल्या हक्क अधिकाराबदल जागरूक करून गोरगरीब,पीडित अन्यायग्रस्त व्यक्तीला संकटात सहाय्य करणे हा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे.म्हणून कुठल्याही न्यायालयीन मदतीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. Mo.9309770054,8452876425